धुरांच्या रेषा हवेत सोडी...!!!
१२५ कोटिच मनुष्यबळ आपल. आता याला बळ म्हणाव की नाही हा विनोदाचा किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आता इतका जनसमुदाय म्हणल की इकड तिकड़ फिरण आलच. मग आम्हाला बस, विमान, रेल्वे, का...
मी कोणी लेखक नाही, कवी नाही. जे काही थोडं फार वाचतो,पाहतो,ऐकतो,अनुभवतो आणि त्यात जे जाणवत आणि ज्याविषयी ४ लोकांसमोर काहीतरी व्यक्त करायचा प्रयत्न करतो असा छोटासा स्वच्छंदी. भेट द्या...वाचा...शक्य असेल तर अभिप्राय द्या..!!